Maharashtra flood : पूरग्रस्तांना दिलासा : शालेय शिक्षण विभागाचा मदतीचा हात

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती  maharashtra floods निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरे, शेतजमिनी, जनावरे, शेतीमाल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून समाजात एकजुटीचा संदेश दिला आहे. शिक्षण विभागाचा पुढाकार : Maharashtra floods राज्याचे … Read more