8th Pay Commission: अंतिम अहवाल 3 मे 2027 पर्यंत; सरकारवर शिफारशी लागू करण्याचे बंधन नाही, एरियरवरही कायम प्रश्नचिन्ह

Screenshot 2026 07 29 21 39 45 25 96b26121e545231a3c569311a54cda96

केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक ज्या आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यासंदर्भात सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या आठव्या वेतन आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आयोग 3 मे 2027 … Read more

E20 जनता पार्टी म्हणजे काय? स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या? जाणून घ्या A टू Z माहिती E20 जनता पार्टी चर्चेत का?

Screenshot 2026 07 28 23 37 06 00 96b26121e545231a3c569311a54cda96

देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर E20 जनता पार्टी नावाचे एक नवीन नागरिक अभियान वेगाने लोकप्रिय होत आहे. नावात “पार्टी” असले तरी ही कोणतीही अधिकृत राजकीय पक्षाची संघटना नसून सामान्य वाहनचालकांच्या हक्कांसाठी सुरू करण्यात आलेले डिजिटल अभियान असल्याचा दावा या मोहिमेकडून करण्यात आला … Read more

india cough syrup : कफ सिरपमुळे मुलांचे मृत्यू — देशभरात खळबळ, केंद्र सरकारने दिल्या कडक सूचना

India cough syrup

भारतामध्ये पुन्हा एकदा कफ सिरपमुळे ( india cough syrup ) झालेल्या मुलांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये मागील काही दिवसांत किमान १२ मुलांचे मृत्यू झाले असून, त्याचा संबंध “Coldrif” या कफ सिरपशी जोडला जात आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे आणि सर्व राज्यांना … Read more

Maharashtra flood : पूरग्रस्तांना दिलासा : शालेय शिक्षण विभागाचा मदतीचा हात

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती  maharashtra floods निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरे, शेतजमिनी, जनावरे, शेतीमाल यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शालेय शिक्षण विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून समाजात एकजुटीचा संदेश दिला आहे. शिक्षण विभागाचा पुढाकार : Maharashtra floods राज्याचे … Read more